Pages

Tuesday, August 16, 2011

"जालवाणी २०११" जालरंग प्रकाशनाचा अंक!

जालरंग प्रकाशन या आमच्या महाजालावर साहित्यविषयक अंक प्रकाशित करणार्‍या प्रकाशनाचा नवीन अंक जालवाणी २०११ प्रसिद्ध झालाय!
लेखकांनी लिहिलेलं आपण नेहमीच वाचत असतो...पण तेच लेखन जर आपल्याला ऐकायला मिळालं तर....हीच संकल्पना घेऊन आम्ही हा ध्वनीमुद्रित विशेषांक १५ऑगस्ट २०११ रोजी प्रकाशित केलेला आहे. वाचतांना एका ठिकाणी बसावं लागतं, डोळे एका जागी स्थिर करावे लागतात...पण एकीकडे आपली इतर कामं करत करत आपण दुसरीकडे ऐकू देखिल शकतो....म्हणूनच हा आमचा प्रयोग त्या दृष्टीने सोयिस्कर असल्यामुळे आपल्याला आवडेलच ह्याची खात्री आहे. आम्ही सर्वजण आपल्या सूचना आणि अभिप्रायांच्य़ा प्रतिक्षेत आहोत.
अंकात समाविष्ट झालेल्या माझ्या आवाजातल्या ध्वनिमुद्रणांचे दुवे खाली दिले आहेत!


संपादकीय!

उड्डाण! (विनोदी लेख)

मीलन! (कविता)

गाव! (कविता)

१५ ऑगस्ट १६६४- कोकणातला रणझंझावात!
लेखन: रोहन चौधरी
अभिवाचन: मीनल गद्रे आणि विनायक पंडित

2 comments:

  1. लिखाण आणि वाचन दोन्ही उत्तम..:)

    ReplyDelete
  2. अपर्णा तुमचं स्वागत! अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!:)

    ReplyDelete