tag:blogger.com,1999:blog-3766972479530795413.post294938554495027788..comments2023-09-29T12:48:24.596+05:30Comments on ABHILEKH "अभिलेख": माध्यमं.. मुलं.. समाज..विनायक पंडितhttp://www.blogger.com/profile/16574152942273801942noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-3766972479530795413.post-77400432377566094182011-11-17T21:06:40.703+05:302011-11-17T21:06:40.703+05:30स्वागत आशाजी! अगदी खरंय आशाजी तुमचं. सर्वसाधारण कृ...स्वागत आशाजी! अगदी खरंय आशाजी तुमचं. सर्वसाधारण कृती अशीच हवी. मोबाईल, टीव्ही आणि इंतरनेट या सगळ्यांची दुसरी अडथळा आणणारी बाजू सावरण्यासाठी सातत्याने लक्ष आणि प्रयत्न एकाग्र करावे लागताएत. पालकांना सतत कार्यरत असावं लागतंय. अनेक ताणांशी एकाचवेळी सामना! आपल्या अभिप्रायाबद्दल अगदी मनापासून आभार!विनायक पंडितhttps://www.blogger.com/profile/16574152942273801942noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3766972479530795413.post-2395401707507036522011-11-13T20:30:31.090+05:302011-11-13T20:30:31.090+05:30TV पासून मुलांना दूर ठेवणं खठिण होत चाललंय खरं पण ...TV पासून मुलांना दूर ठेवणं खठिण होत चाललंय खरं पण आई बाबांनी ही थोडा वेळ काढून चांगले माहितीपर कार्यक्रम एकत्र पाहण्याची शिस्त घालून द्यावी. कारटून फक्त रविवारी एक तास. मुलां बरोबर वेळ घालवणं अन त्यांना वाचना कडे प्रवृत्त करणं हाही एक उपाय आहेच .Asha Joglekarhttps://www.blogger.com/profile/05351082141819705264noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3766972479530795413.post-2829438479469506752011-10-30T14:27:06.967+05:302011-10-30T14:27:06.967+05:30स्वागत अपर्णा! अगदी अगदी खरंय! जग जवळ येतंय तसा हा...स्वागत अपर्णा! अगदी अगदी खरंय! जग जवळ येतंय तसा हा जॉब खूपच कठीण व्हायला लागलाय.अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक आभार!विनायक पंडितhttps://www.blogger.com/profile/16574152942273801942noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3766972479530795413.post-78079014229083105352011-10-30T12:33:34.932+05:302011-10-30T12:33:34.932+05:30मला विचारलं तर बदलत्या परिस्थितीप्रमाणे मुलांना वा...मला विचारलं तर बदलत्या परिस्थितीप्रमाणे मुलांना वाढवणे हा सगळ्यात कठीण जॉब आहे सध्याचा...<br />हा लेख खूप छान झालायअपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3766972479530795413.post-37752094177415280752011-10-29T22:01:21.443+05:302011-10-29T22:01:21.443+05:30स्वागत देवेन! मांडलेला विचार खूप दिवस पिच्छा पुरवत...स्वागत देवेन! मांडलेला विचार खूप दिवस पिच्छा पुरवतोय.एखादा विचार पिच्छा पुरवायला लागला की आवर्तात सापडायला होतं.आवर्ताचा वीट आला की नवं काही मत मिळावं असं आवर्जून वाटायला लागतं.हे मांडताना तसं झालं होतं.’...काळाच्या ओघात चांगलं वाईट सर्व हळूहळू आपोआप सामावलं जातं’ हे मनोमन पटलं! अभिप्रायाबद्दल खरोखर मन:पूर्वक धन्यवाद!विनायक पंडितhttps://www.blogger.com/profile/16574152942273801942noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3766972479530795413.post-37752454143244469902011-10-29T11:31:57.436+05:302011-10-29T11:31:57.436+05:30एकूणच परिस्थिती बदलतेय ...छान आढावा घेतलात ... थोड...एकूणच परिस्थिती बदलतेय ...छान आढावा घेतलात ... थोडासा समतोल आणि थोडी ऍड्जस्टमेंट हवी, काळाच्या ओघात चांगल-वाईट सर्व हळूहळू आपोआप सामावलं जात...Anonymousnoreply@blogger.com