
“विनायक पंडित नुसतेच नाट्यलेखक नाहीत तर ते एक नटही आहेत.’बेडटाईम स्टोरी’ किंवा ’रानभूल’ अशा नाटकातून त्यांनी भूमिकाही केल्या आहेत.आणि मुख्य म्हणजे ’आवर्त’मधून त्यांच्या ठायी असणारा दिग्दर्शकही ठायी ठायी दिसतो.एकाच व्यक्तिच्या ठायी असे विविध गुण प्रकट होणं ही आनंदाची गोष्ट.या विविध गुणांचा उपयोग ’आवर्त’ लिहिताना विनायक पंडित यांनी पूरेपूर केल्यानं नाटकाला एक वेगळंच परिमाण लाभलेलं आहे.”...
(ज्येष्ठ नाटककार श्री.प्रेमानंद गज्वी यांनी “आवर्त” या नाटकाच्या पुस्तकाला दिलेल्या प्रस्तावनेतून...
“आवर्त” हे नाटक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेअंतर्गत, मृदगंधा प्रकाशन, भोसरी, पुणे ४११०३९, दूरध्वनी: ७१२०५२६ यांनी वर्षप्रतिपदा १९२३, दि.२६ मार्च, २००१ रोजी प्रकाशित केले.)
No comments:
Post a Comment