गुरूजनां प्रथमं वंदन करूएन कादंबरीएचा प्रस्तावु मांडिला असे। 
सहजि मौजमजिया
करिएत बोरू घासिएला असे। तो तसिएच मौजमजिएत वाचियावा। 
वाचका बा त्वा पावनि लागवुईसि।
पंच गुरूजन अध्यात्मि खेळिया रंगियेले। 
तयांचे येकू अध्यात्मसंकुलिए कथा
घडलिया असे। 
समाजातिल पंच वेगवेगळिया शाखांपासूनिया फुटिलेले पंचगुरू, तयांचे बोलणिए,
वागणिए, आतुले, बाहेरिचे,
चरित्रे, चारित्र्ये। 
तयांचेई रिसॉर्टिए दाटीएली
भक्तियांची मांदियाळी। 
वेगवेगळिए उपासनामार्ग, वेगवेगळिए संप्रदायी। 
रिसॉर्ट उदघाटनिए समारोपि अघटितिया सामोरे जाति। 
माध्यमू, सरकारू,
सीबीआयू अणि काहीं काहीं सर्वू पटलिया गुंतूनि गेलिया असे। 
कादंबरीएचा
रूढ मार्ग सोडुनि भलति कास धरणिया सद्यकालिन डिफॉर्म्ड- शतखंडी
की सहस्रखंडी की काय- तेचि वास्तविया कारण असे!  
हा दावा नसे केवळ सांगणे। 
वाचक वरगू आवाहन असे। 

 
No comments:
Post a Comment